आकलन - उतारा
खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
दीपक उल्हासित होता. तो त्याचे काका आणि चुलत बहिणी प्रीता आणि रिया साधत रविवारी सहलीला जात होता. त्याने आपले पोहण्याचे सामान, खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पिडू बॅगेत ठेवले होते. ते सकाळी सहा वाजता निघाले. बरेचदूरपर्यंत गाडीने प्रवास कल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी अवती-भवती फिरुन त्यांनी भाताची शेतं पाहिली आणि भातनऊ वाजता पोचले. त्या गावात एक फार्म हाऊस होते. गावाच्या कसा पिकवला जातो ते तमजून घेतले. त्यांनी झाडावर चढूनआंबा व पेरू तोडले. दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले. जेव्हा काकांनी सांगितले के आता घरी परतण्याची वेळ झाली आहे,तेव्हा त्यांना अजून बच्च वेळ तिथे थांबायचे होते कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते.
दीपक त्याच्या _______ सोबत सहलीला गेला होता.
दीपक उल्हासित होता. तो त्याचे काका आणि चुलत बहिणी प्रीता आणि रिया साधत रविवारी सहलीला जात होता. त्याने आपले पोहण्याचे सामान, खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पिडू बॅगेत ठेवले होते. ते सकाळी सहा वाजता निघाले. बरेचदूरपर्यंत गाडीने प्रवास कल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी अवती-भवती फिरुन त्यांनी भाताची शेतं पाहिली आणि भातनऊ वाजता पोचले. त्या गावात एक फार्म हाऊस होते. गावाच्या कसा पिकवला जातो ते तमजून घेतले. त्यांनी झाडावर चढूनआंबा व पेरू तोडले. दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले. जेव्हा काकांनी सांगितले के आता घरी परतण्याची वेळ झाली आहे,तेव्हा त्यांना अजून बच्च वेळ तिथे थांबायचे होते कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते.
दीपक त्याच्या _______ सोबत सहलीला गेला होता.
A
काका आणि चुलत बहिणी
B
बहीण
C
मित्र
D
आई-दादा
उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
शरद ऋतु हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो.या सुंदर ऋतुत खूप बदल होतात. दिवस लहान होतो. झाडाच्या पानांचा रंग बदलतो. पाने हिरवी न राहता तांबुस लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची होतात. वस्तुतः पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात. गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरतात, कारण तापमान हिमबिंदूपर्यंत खाली येते. जनावरे हिवाळ्याच्या दिवसांसाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो.
शरद ऋतुत पाने पिवळी होतात कारण __________
शरद ऋतु हा उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये येतो.या सुंदर ऋतुत खूप बदल होतात. दिवस लहान होतो. झाडाच्या पानांचा रंग बदलतो. पाने हिरवी न राहता तांबुस लाल, पिवळी आणि नारंगी रंगाची होतात. वस्तुतः पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो. ऊन न मिळाल्याने पाने पिवळी होतात. गवत आता फक्त ओलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरतात, कारण तापमान हिमबिंदूपर्यंत खाली येते. जनावरे हिवाळ्याच्या दिवसांसाठी पुरेसे खाद्य साठवू लागतात. हे बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो.
शरद ऋतुत पाने पिवळी होतात कारण __________
A
त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही
B
त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही
C
त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही
D
जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो